तावडे हॉटेल गायब, कमानही गेली कोल्हापूर प्रवेशाची वाटच हरवली?

कोल्हापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल परिसराची ओळखच पुसट झाली आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश करताना वाहनधारकांना दिशा विचारावी…

आजपासून शाळा बंद खिद्रापूर ग्रामस्थांचा निर्धार?

खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील आंदोलनाने रविवारी तीव्र स्वरूप धारण केले. प्रशासनाने गावकऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडावी, (administration) यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक…

कोल्हापुरात सूर्याभोवती दिसले कडे?

शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुपारच्या सुमारास आकाशात अद्‌भुत दृश्य पाहायला मिळाले. सूर्याभोवती मोठ्या आकाराचे रंगीत गोलाकार वलय तयार झाले…

इथे शाहू कुणास कळाले हो?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि कृतिशील विचारांचे आभाळ निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज यांची शुक्रवारी 153 वी जयंती नेहमीच्याच…

‘गोकुळ’च्या अस्तित्वासाठी एकजूट दाखवा सतेज पाटील?

गोकुळ दूध संघ ही उत्पादक शेतकऱ्यांची संस्था आहे. संस्‍थेचे अस्तित्व टिकविण्यासाठी एकजूट दाखवा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.…

राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन?

कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा करण्यासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. लोकराजांचा जयंती सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे दि.…

दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात साकारणार भव्य राष्ट्रीय उद्यान?

दोडामार्ग तालुक्यातील जैवविविधतेने नटलेल्या तिलारी खोरे परिसरात राज्य शासनाच्या वतीने भव्य राष्ट्रीय उद्यान उभारण्यात येणार आहे, (Dodamargchaya) अशी महत्त्वपूर्ण घोषणा…

इये मराठीचिये नगरी!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन, शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठी पुढील वर्षी कोल्हापूर सह आठ शहरांमध्ये मराठी भाषा…

पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल?

कौटुंबिक वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यातील तपास आणि जामिनासाठी मदत करतो (registered) म्हणून तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी…

कोवळी “पानगळ” रोखली पाहिजे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील “एम टेक”झालेल्या उच्चशिक्षित तरुणाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. इयत्ता बारावीची परीक्षा…