मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल;

सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(politics)…

पडळकर व आव्हाड यांनी जे पेरलं तेच उगवलं….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधान भवन आणि परिसर हा विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार प्रभावाखाली येतो. तिथे घडणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट घटनांचे उत्तरदायित्व…

आज मिरा रोड येथे धडाडणार राज ठाकरे यांची तोफ

जालना जिल्ह्यात 57 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बादजालना जिल्ह्यात जवळपास 57 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले(district) आहेत. ही…

मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक; कर्ज मंजूर झालं, मग पैसे गेला कुठे?

राज्य सरकार पुरस्कृत मौलाना आझाद कर्ज योजनेतील(government loans) अर्जदारांची फसवणूक झालीय. संभाजीनगरच्या सिल्लोडमधील अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची भावना आहे. कर्जाचा…

नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’

सेव्हन स्टार दर्जाची राज्यातील एकमेव पालिका नवीमुंबई, स्वच्छतेत महाराष्ट्राची(star) आघाडी, १० शहरांना पुरस्कार, मुंबई ३७ वरुन गेली ३३ वर नवी…

कृत्रिम फुलांवर बंदी आणा; शेतकऱ्यांना न्याय मिळावा — आमदार रोहित आर. आर. पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी

मुंबई : फुल उत्पादक शेतकऱ्यांना(Farmers) योग्य भाव मिळावा आणि त्यांच्या हिताला धक्का पोहोचवणाऱ्या कृत्रिम फुलांवर तातडीने बंदी आणावी, अशी ठाम…

पोस्टमन मामा या दिवशी येणार नाहीत — 21 जुलै रोजी पोस्ट ऑफिसचे व्यवहार बंद राहणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस(Post Office) व्यवहारात मोठा बदल होत असून, 22 जुलै 2025 पासून कोल्हापूर प्रधान डाकघर अंतर्गत येणाऱ्या…

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना दिलासा! 5000 जादा एसटी बसेसची घोषणा

कोकणचा गणेशोत्सव(Ganeshotsav) म्हटलं की लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे, पालघर आदी शहरी भागातून आपापल्या गावी रवाना होतात. हीच गर्दी लक्षात घेऊन…

संजय पवार आणि त्यांचा गट सेनेला “जय महाराष्ट्र” करणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : उबाठा गटाच्या शिवसेनेचे उपनेते असलेल्या संजय पवार यांना पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही हे रवीकिरण…

न्यायासाठी प्राण “पणा” ला; चाड नसे मुर्दाड प्रशासनाला

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, व्यक्ती कोणीही असो तिचे गय केली जाणार नाही. अशा शब्दात सर्वसामान्य जनतेला…