लोकल गर्दी कमी होणार? राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

रेल्वे अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललयं. अशात मुंबईच्या (holidays)लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारानं मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेने लोकल…

14 वर्षे जुन्या ‘एसएमटी’तून दररोज 2000 शालेय मुलींसह 7000 प्रवाशांचा प्रवास! नोव्हेंबरमध्ये सोलापुरातून धावणार केंद्र सरकारच्या नव्या इलेक्ट्रिक बस

सोलापूर महापालिकेचा परिवहन उपक्रम पूर्णतः मोडकळीस आला असून, १३ ते १४ वर्षांपूर्वीच्या १९ जुनाट बसगाड्यांना डागडुजी करून सध्या शहरात धावत…

‘उत्कृष्‍ट मत्‍स्‍य पालन’चा सुजाता जाधव यांना पुरस्कार; पुणे विभागात तारळेकरांचा डंका

राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त पुण्यात मत्स्य व्यावसायिकांचा सन्मान (farmers)सोहळा नुकताच झाला. या सोहळ्यात डांगिष्टेवाडीयेथील सुजाता नवनाथ जाधव यांचा मत्‍स्‍य पालन…

लालपरी प्रवाशांसाठी खुशखबर! आता राज्यातील ‘या’ लोकांना १००% मोफत प्रवास मिळणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पत्रकारांसाठी एक मोठा निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे.(passengers) लालपरीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आतापर्यंत महिलांना ५०%…

त्रिभाषा सूत्र, हिंदी भाषा आणि मुंबईचा संबंध काय?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : केंद्र शासनाचे त्रिभाषा धोरण, हिंदी भाषा(Hindi language) लादण्याचा झालेला अयशस्वी प्रयत्न याचा महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याशी संबंध लावला…

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस(Heavy rains) तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला…

मुंबई मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर २१ वाढीव फेर्‍या, आता दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार

मुंबई मेट्रोमधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून महा मुंबई (metro online)मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने मार्ग २अ आणि ७ वर २१ नवीन…

भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार! १५ ऑगस्टनंतर होऊ शकते घोषणा

गेल्या काही दिवसांपासून भाजप(BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा चर्चेत आहे. सत्ताधार पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? हे…

“पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”

कणकवली : तालुक्यात राणे विरुद्ध उपरकर अशी खडाजंगी सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; ‘महाराष्ट्राच्या विधानसभेत…’

गुरुवारी, 17 जुलै 2025 रोजी विधानसभेच्या इमारतीच्या लॉबीत झालेल्या हाणामारी प्रकरणानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.…