आरोपी रमेश म्हात्रे यांना व्हीआयपी ट्रीटमेंट, कल्याण कोर्टात वकील आणि पोलिसांत जुंपली?

या प्रकारामुळे न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून वकील संघटना आक्रमक झाली आहे.पोलिसांच्या वर्तणुकीचा निषेध करीत आंदोलन छेडण्यासह संबंधित…

अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत आला? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती?

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, कर्जमाफी आणि इतर…

शेतकऱ्यांनो बियाणं खरेदी करताना गोष्टी नक्की तपासा फसवणूक झाल्यास अशाप्रकारे तक्रार करा?

राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. समाधानकारक पाऊस होऊनही पेरणीनंतर पीक उगवले…

तेलाच्या भावात मोठा बदल,जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भाव?

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा वाढलेल्या तणावात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती(oil) वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली.…

कोरोनाची पुन्हा एन्ट्री 2 जणांचा मृत्यू, 4 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट मोडवर?

गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री झाली असून दोघांचा…

नकाशात रस्ता, पण प्रत्यक्षात जागेवरच नाही? अशावेळी पाणंद रस्त्यासाठी करणार काय?

‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ ही सरकारची महत्त्वाची योजना आहे. (government) त्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. निधीच्या तरतूदीपासून ते…

बोगस बियाणं ओळखावं कसं? कुठं करावी तक्रार, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या?

बोगस बियाण्यांनी राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा चुना लावला आहे. समाधानकारक पाऊस असताना पेरणी करूनही शेतात काहीच उगवलं नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून…

अयोध्येच्या राम मंदिरात कशी व्हायची नोटांची चोरी? अत्यंत महत्वाची माहिती समोर?

अयोध्या येथील राम मंदिर दानपेटीतील कथित चोरी प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान दानपेटीतील नोटा मोजणीच्या वेळी नव्हे,…

शेतकरी कर्जमाफी योजनेची मोठी आनंदवार्ता, सरकारने बँकेत उघडले ते खाते, थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा?

शेतकरी कर्जमाफीचा दोनदा मुहूर्त टळल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.(Farmers) पण सरकार दरबारी कर्जमाफीसाठीच्या प्रक्रिया सुरू आहेत. निर्धारीत वेळेत पात्र…

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे.(water) या मुसळधार पावसामुळे सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.…