बोगस बियाणं ओळखावं कसं? कुठं करावी तक्रार, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या?

बोगस बियाण्यांनी राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा चुना लावला आहे. समाधानकारक पाऊस असताना पेरणी करूनही शेतात काहीच उगवलं नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून…

अयोध्येच्या राम मंदिरात कशी व्हायची नोटांची चोरी? अत्यंत महत्वाची माहिती समोर?

अयोध्या येथील राम मंदिर दानपेटीतील कथित चोरी प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान दानपेटीतील नोटा मोजणीच्या वेळी नव्हे,…

शेतकरी कर्जमाफी योजनेची मोठी आनंदवार्ता, सरकारने बँकेत उघडले ते खाते, थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा?

शेतकरी कर्जमाफीचा दोनदा मुहूर्त टळल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.(Farmers) पण सरकार दरबारी कर्जमाफीसाठीच्या प्रक्रिया सुरू आहेत. निर्धारीत वेळेत पात्र…

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे.(water) या मुसळधार पावसामुळे सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.…

अकरावी प्रवेशासाठी मुलींसाठी विशेष फेरी जाहीर 10 ते 11 जुलै अर्जाची संधी?

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान मुलींसाठी विशेष प्रवेश फेरीचे आयोजन केले असून, संबंधित फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या विशेष…

भिजपावसातही शेताचे होते डबके? कुजतात पिके मग हा उपाय कराच?

दोन तासाच्या रिमझिम पावसाने अथवा भिजपावसाने जर शेतात पाणी साचत असेल तर मग सावध व्हा. कारण असे प्रकार वारंवार घडत…

समान नागरी कायदा लवकरच लागू होणार? मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ?

महाराष्ट्र सरकारने समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सात सदस्यीय समितीची…

ऑस्ट्रेलियानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या भूमीमध्ये पोहोचण्याआधीच तिथून आली?

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. यात इंडोनेशियाचा दौरा संपवून मोदी आज ऑस्ट्रेलियामध्ये आहेत.…

पालखी आगमनामुळे शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद जाणून घ्या पर्यायी मार्ग?

आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुणे शहरात आगमन होत आहे. लाखो वारकरी आणि…

मुंबईतील सर्वच कन्स्ट्रक्शन बंद करा राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरून महायुती आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुंबईतील सर्वच कंट्रक्शन बंद करा, अशी…