शेतकऱ्यांनो तारखेला होणार कर्जमाफी कृषिमंत्र्यांची माहिती?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना अखेर महत्त्वाची माहिती मिळाली असून, येत्या ५ जुलैनंतर…

शेतकरी आत्महत्यांचे सर्वाधिक संकट महाराष्ट्रात?

राष्ट्रीय गुन्हे नोंद वही ब्यूरो (एनसीआरबी) च्या ‘क्राईम इन इंडिया’ अहवालाने महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासमोरील सर्वात वेदनादायी वास्तव पुन्हा अधोरेखित केले…

फडणवीस सरकारची मोठी योजना शेतकऱ्यांच्या विधवांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय?

महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आणि विशेषतः त्यांच्या वारसदार विधवांसाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. संकटग्रस्त…

कोल्हापूर-सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा पाणी उपसाबंदी शिथिल?

कोल्हापूर मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाला अखेर यश मिळाले असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी उपसाबंदी शासनाने…

 शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या २३ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतानाच लाखो लाभार्थ्यांसाठी धक्कादायक माहिती…

दगलबाज मान्सून आता थेट जुलैमध्येच बरसणार? नव्या अपडेटने टेन्शन वाढलं उष्णतेच्या लाटेचा अलर्ट?

मान्सूनच्या दगलबाजीमुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि पाणीटंचाईचे संकट आले आहे. विदर्भात जुलैमध्ये पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पेरणीची चिंता सतावत आहे.…

शेतकऱ्यांची धाकधूक वाढली कृषी विभागाने दिला महत्त्वाचा इशारा?

भारतीय हवामान विभागाने सुरुवातीला १५ जून २०२६ रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, मोसमी वारे सध्या अरबी…

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या 23व्या हप्त्याची शेतकरी…

15 जूनला राज्यात धो धो पाऊस, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मोठे आवाहन?

राज्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पेरण्या रखडल्या आहेत. (rains)त्यामध्येच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन करण्यात आले. 15 जूनला…

महिला शेतकऱ्यांसाठी सरकारचा गेमचेंजर निर्णय?

महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांच्या हक्क आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक…