या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज होणार माफ या शेतकर्‍यांना फटका बसणार मोठी अपडेट काय?

शेतकरी कर्जमाफीचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. आता पुढील आठवड्यात तरी कर्जमाफी मिळणार की नाही याविषयी साशंकता आहे. दरम्यान या…

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता खतांचा तुटवडा दूर होणार?

पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी सागरी वाहतूक विस्कळीत झाली होती, (farmers) परंतु वेळेवर केलेले नियोजन, उत्तम समन्वय आणि सततच्या…

महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख, ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ आज विधानसभेत, फायदा काय होणार?

लाडक्या बहि‍णींसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला शेतकऱ्यांना आता कायदेशीर स्वतंत्र ओळख देण्यात येणार आहे. आज विधानसभेत ‘महिला…

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पुढील आठवड्यापासून…

शेतकऱ्यांनो तारखेला होणार कर्जमाफी कृषिमंत्र्यांची माहिती?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना अखेर महत्त्वाची माहिती मिळाली असून, येत्या ५ जुलैनंतर…

शेतकरी आत्महत्यांचे सर्वाधिक संकट महाराष्ट्रात?

राष्ट्रीय गुन्हे नोंद वही ब्यूरो (एनसीआरबी) च्या ‘क्राईम इन इंडिया’ अहवालाने महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासमोरील सर्वात वेदनादायी वास्तव पुन्हा अधोरेखित केले…

फडणवीस सरकारची मोठी योजना शेतकऱ्यांच्या विधवांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय?

महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आणि विशेषतः त्यांच्या वारसदार विधवांसाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे. संकटग्रस्त…

कोल्हापूर-सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा पाणी उपसाबंदी शिथिल?

कोल्हापूर मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाला अखेर यश मिळाले असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी उपसाबंदी शासनाने…

 शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या २३ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतानाच लाखो लाभार्थ्यांसाठी धक्कादायक माहिती…

दगलबाज मान्सून आता थेट जुलैमध्येच बरसणार? नव्या अपडेटने टेन्शन वाढलं उष्णतेच्या लाटेचा अलर्ट?

मान्सूनच्या दगलबाजीमुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि पाणीटंचाईचे संकट आले आहे. विदर्भात जुलैमध्ये पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पेरणीची चिंता सतावत आहे.…