दगलबाज मान्सून आता थेट जुलैमध्येच बरसणार? नव्या अपडेटने टेन्शन वाढलं उष्णतेच्या लाटेचा अलर्ट?

मान्सूनच्या दगलबाजीमुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि पाणीटंचाईचे संकट आले आहे. विदर्भात जुलैमध्ये पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पेरणीची चिंता सतावत आहे.…

शेतकऱ्यांची धाकधूक वाढली कृषी विभागाने दिला महत्त्वाचा इशारा?

भारतीय हवामान विभागाने सुरुवातीला १५ जून २०२६ रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, मोसमी वारे सध्या अरबी…

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या 23व्या हप्त्याची शेतकरी…

15 जूनला राज्यात धो धो पाऊस, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मोठे आवाहन?

राज्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पेरण्या रखडल्या आहेत. (rains)त्यामध्येच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन करण्यात आले. 15 जूनला…

महिला शेतकऱ्यांसाठी सरकारचा गेमचेंजर निर्णय?

महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांच्या हक्क आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक…

शेतकऱ्यांना दिलासा! सरकारकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ, नवीन दर काय?

राज्यातील आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेत कांदा खरेदीच्या दरात वाढ केली आहे. बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत…

मान्सून थबकला जिल्ह्यात ७० टक्के पावसाची तूट

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील…

 PM किसानचा 23 वा हप्ता कधी येणार? 30 जूनपूर्वी हे काम न केल्यास अडकू शकतात 2,000 रुपये

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी e-KYC प्रक्रिया…

राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार की नाही? कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून…

पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?

मान्सून केरळात दाखल झाल्याने महाराष्ट्रात लवकरच पावसाची शक्यता आहे. कृषी विभागाने 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला दिला…