जयसिंगपुरात थरार मर्चंट असोसिएशन परिसरात भरदिवसा तरुणावर ‘येडक्याने’ प्राणघातक हल्ला?

जयसिंगपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मर्चंट असोसिएशन परिसरात शुक्रवारी (दि.१०) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका तरुणावर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची (Jaysingpur)…

नकाशात रस्ता, पण प्रत्यक्षात जागेवरच नाही? अशावेळी पाणंद रस्त्यासाठी करणार काय?

‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ ही सरकारची महत्त्वाची योजना आहे. (government) त्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. निधीच्या तरतूदीपासून ते…

८ वा वेतन आयोग येण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल दुपटीने वाढ?

पश्चिम बंगाल सरकारने आरोग्य आणि महिला-बाल विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक निर्णय जाहीर केला आहे.…

पावसाळ्यात कांदा भजी का खावीशी वाटते, कारण माहिती आहे? का?

पाऊस पडायला लागला की, हमखास कांदा भजी खाऊया हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी येतं. पण कधी विचार केलाय का? पावसाळ्यातच कांदा…

“बाबा, मी वाचले पण आमची कविता गेली” उदगाव येथे कृष्णा नदीत बुडून १० वर्षीय मुलीचा मृत्यू?

उदगाव येथील कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन १० वर्षीय मुलींपैकी एकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलीला स्थानिक…

ऑनलाइन स्टोअरच्या आमिषाने १.४० कोटींची फसवणूक विट्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा?

ऑनलाइन स्टोअर सुरू करून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ५० वर्षीय व्यक्तीची तब्बल १ कोटी ४० लाख २६…

अकरावीत शिक्षण घेत असतानाच सोशल मीडियावर टेक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारा समर्थ जाधव?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील समर्थ जाधव हा अकरावीत शिक्षण घेत (Samarth Jadhav) असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून तंत्रज्ञानविषयक माहिती, मोबाईल…

बँक खाते बंद करताय? चुका टाळा नाहीतर खिसा होईल रिकामा?

जर तुम्ही तुमचे एखादे जुने किंवा वापरात नसलेले बँक खाते कायमचे बंद करण्याचा विचार करत असाल, तर बँक प्रशासनाकडे अर्ज…

बोगस बियाणं ओळखावं कसं? कुठं करावी तक्रार, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या?

बोगस बियाण्यांनी राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा चुना लावला आहे. समाधानकारक पाऊस असताना पेरणी करूनही शेतात काहीच उगवलं नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून…

टीईटी, बीएलओमधून सूटच्या मागणीसाठी शिक्षकांचे धरणे?

सांगली शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून सूट द्यावी आणि केंद्र सरकारने ‘आरटीई’ कायद्यात बदल करून सेवेत असणाऱ्या शिक्षकांना ‘टीईटी’ परीक्षेतून सवलत द्यावी,…