तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई 2 दिवसांत 20 हॉटेल्सची तपासणी नाशिकमधील हॉटेल्स केले बंद?

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत नाशिकमध्ये…

 पन्हाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा वडाचे झाड कोसळून रस्ता बंद?

पन्हाळ्यासारख्या डोंगराळ तालुक्यात पावसाळ्यात पूर, भूस्खलन आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना नवीन नाहीत. (Panhala) अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी शासनाने आपत्ती व्यवस्थापन…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना प्रकृती…

उघडी मॅनहोल, मृत्यूचे विवर!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी पावसाच्या कोसळधारा सुरू झाल्या, रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले कि, नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या अनेक घटना अनेक ठिकाणी घडत असतात.…

शनिवारी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ? वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य?

आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच ४ जुलै २०२६ रोजी ग्रहांची एक विशेष स्थिती निर्माण होत आहे. पंचांगानुसार ,…

पंचगंगेवरील दोन पुलांचा प्रश्न रखडला अनेक गावांचा विकास ठप्प?

शिरढोण पंचगंगा नदीवरील टाकवडे–अब्दुललाट पूल आणि शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील पर्यायी पुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना…

शाळा परिसरात विकल्या जाणाऱ्या ड्रिंकवर अखेर बंदी पाहा काय आहे कारण?

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत शाळांच्या परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. अन्न…

वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज तब्बल १,४०० दिंड्यांना मिळणार प्रत्येकी २०,००० रुपयांचे अनुदान?

आषाढी वारी निमित्त राज्य सरकारने वारकरी संप्रदायासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथे मानाच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20…

पनीर, खवा खाताय? तर सावधान FDA ने केलेली कडक कारवाई एकदा वाचाच?

अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात केलेल्या धडक कारवाईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खवा आणि पनीर अधिक पांढरे व…

48 तासांपेक्षा जास्त काळ ताप येतोय? गंभीर आजारांचे लक्षण असू शकते?

पावसाळा सुरू होताच ताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या वाढू लागतात. हवामानातील बदलामुळे अनेकांना ताप येतो आणि तो साधा व्हायरल किंवा…