लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, तटकरेंनी शेवटी सांगून टाकलं, थेट म्हणाल्या मुख्यमंत्री?

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अद्याप…

‘दादा आई-बाबांची काळजी घे’ अंकिताच्या शब्दांनी डोळ्यात पाणी आलं, नीटमुळे महाराष्ट्रात अजून एक जीवन संपलं?

अंकिताला अभ्यास करता यावा, यासाठी कुटुंबियांनी घरातच तिच्यासाठी वेगळी खोली बनवलेली. रविवारी संध्याकाळी ती तिच्या खोलीत अभ्यासासाठी गेली होती. बराचवेळ…

तरुणांनो तलाठी भरती जाहीर तारखेपर्यंत करा अर्ज?

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत…

जंतर-मंतर चे ग्रहण सुटलं?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या एका उपहासात्मक टिपणीतून जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने अवघ्या दोन-तीन महिन्यात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून…

दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?

ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आहे. खगोलीय घटना मोठ्या प्रमाणात घडणार आहेत.(August) पंचांगानुसार, सूर्यग्रहण श्रावण अमावस्येला होईल तर चंद्रग्रहण…

झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवल्यानंतर वैभवने कोणाला दिलं क्रेडिट? नाव ऐकून गंभीरला झोंबतील मिरच्या?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली.(credit) या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने भारतीय संघाने जिंकले…

नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?

एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेवर प्रश्नपत्रिका फुटीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.(leak) अहिल्यानगरमधील ऋषिकेश गांगर्डे यांनी हा आरोप केला आहे.नीटनंतर…

अभिजीत दिपके याने कुटुंबियांना सुनावले, मला वारंवार फोन करायचा नाही, मी तुमच्या एकट्यांचा?

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेच्या आंदोलनाला मोठे यश आले. अमेरिकेतून(Dipke) भारतात येऊन काही दिवस होत नाहीत, तोवरच थेट केंद्रीय…

उच्चांकापेक्षा सोनं हजारोंनी स्वस्त, आठवड्याच्या नव्या दिवशी 1 तोळा सोन्याचे भाव काय?

देशात सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल कायम आहे. बहुतेक शहरांमध्ये सोन्याचे दर(Gold) आणखी कमी झाले आहेत. 27 जुलैच्या सकाळी राजधानी दिल्लीमध्ये…

टीम इंडियाचे धन्यवाद, भारताने पराभवाची धुळ चारुनही झिम्बाब्वे कर्णधार सिकंदर रझा असं का म्हणाला?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या (Zimbabwe)सामन्यात झिम्बाब्वेला फारशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने ही मालिका…