जुलै 2026 मासिक शिवरात्री तारीख, मुहूर्त आणि महत्त्व?

भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानली जाणारी मासिक शिवरात्री जुलै 2026 मध्ये 24 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू…

 सोन-चांदी खरेदीची सुवर्णसंधी, सोनं २००० तर चांदी २५०० रुपयांनी स्वस्त?

गेल्या काही दिवसांमध्ये सुवर्ण बाजारपेठेत जूनच्या संपूर्ण महिन्यात सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ- उतार पाहायला मिळाले. पण जुलै महिन्याच्या पहिल्याच…

पाणंद रस्ते योजनेच्या निधीबाबत मोठी अपडेट?

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निधीबाबत ही अपडेट समोर येत आहे. योजना अधिक प्रभावी…

 रेल्वे प्रवाशांनो सावधान हे 6 नियम मोडताच भरावा लागणार 500 रुपयांचा दंड?

प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘जन विश्वास अधिनियम’ अंतर्गत विविध रेल्वे गुन्ह्यांवरच्या दंडाच्या…

4 जुलैपासून शुक्र-केतू युतीचा प्रभाव राशींसाठी सुरू होणार सुवर्णकाळ?

खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय ज्योतिष परंपरेनुसार, नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रहांच्या रचनेत मोठे फेरबदल होणार आहेत. येत्या ४ जुलै रोजी सौंदर्य…

हायवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय?

राष्ट्रीय महामार्गांवर नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. टोल वसुलीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत नव्या महामार्गांवर…

त्या शेतकऱ्यांना मोठा दणका; आधार क्रमांक थेट पाच वर्षांसाठी काळ्या यादीत

खरीप हंगामासाठी पीक विमा काढण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू होत असून, (farmers)शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच,…

खाकी वर्दीच्या “विश्वासा”ला तडा तर जात नाही ना ?

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही समाजहिताला, समाज कल्याणला महत्त्व देणारी, समाजात मूल्य संस्कार रुजावेत यासाठी प्रयत्न करणारी संघटना…

 मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू?

कुत्र्याच्या तावडीतून आपल्या पाळीव मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात विजेचा तीव्र धक्का बसून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी…

नेमका कधी आणि कसा सुरू झाला ‘महाराष्ट्र कृषी दिन’?

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि या देशाच्या नकाशावर महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रातील महत्वाचे राज्य म्हणून ओळखले जाते. दरवर्षी…