बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुचे बिगूल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेसआणि अन्य राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान भाजप (political)नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. घुसखोरांच्या मदतीने काँग्रेस जिंकण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका शहा यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मत अधिकार यात्रा सुरू केली आहे. या माध्यमातून केंद्रातील आणि बिहारमधील सत्ताधारी पक्षावर ते टीका करत आहेत. दरम्यान अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्या मत अधिकार यात्रेला घुसखोरांची यात्रा असे संबोधले आहे.

हेही वाचा :

आता ‘या’ ठिकाणी भाजपला मोठा धक्का…

काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचं नाव; प्रत्येक सामन्यामागे 4.5 कोटी रुपये