तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल(financial) तुमच्यासाठी एक खास उपाय आहे. तुळशीचा हा उपाय केल्यास तुमची गरिबी कायमची दूर होऊ शकते.

वास्तुशास्त्रात तुळशीला अत्यंत शुभ मानले जाते. (financial)वाळलेल्या तुळशीच्या लाकडामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. हे उपाय कसे करायचे ते जाणून घेऊयात.

तुळशीच्या लाकडांचा दिवा बनवा: वाळलेल्या 7 तुळशीच्या लाकडाच्या काड्या पांढऱ्या धाग्याने बांधा, त्या तुपात बुडवा आणि भगवान विष्णूसमोर लावा. यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे (financial)आशीर्वाद मिळतात जेणेकरून तुमची गरीबी दूर होईल.

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय: वाळलेल्या (financial)तुळशीच्या लाकडाचा एक गठ्ठा बनवा, तो गंगाजलात बुडवा आणि हे गंगाजल संपूर्ण घरात शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

प्रवेशद्वारावर तुळशीचे लाकूड लटकवा: वाळलेल्या तुळशीच्या लाकडाला पाण्याने धुवा, पांढऱ्या कापडात बांधा आणि घराच्या प्रवेशद्वारावर लटकवा. यामुळे घरात शांती येईल (financial)आणि आनंदाचे वातावरण राहील.

हेही वाचा :

असं खाल तर लवकर जाल! 
 तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;
भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय!