डॉक्टर तुम्ही सुद्धा? कसाई निघालात?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा करणाऱ्या महाराष्ट्रात या कायद्याचे‌ उल्लंघन करणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत…

पेलेट गनाचा वापर मनमानी का मानावा? सुप्रीम कोर्टाचा वकिलाला सवाल, CJI सूर्यकांत यांचे मोठे संकेत?

जंतर मंतर आणि इतर ठिकाणी आंदोलक विद्यार्थ्यांवर मॅटेलिक पेलेट गनचा वापर करण्याविरोधात दाखल याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली. या…

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हाहाकार सुरक्षा दलाच्या गोळीबारात 40 लोकांचा मृत्यू, तब्बल?

पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठा हाहाकार उडाला. लष्कराकडून आणि सुरक्षा दलाकडून थेट नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. यादरम्यानचा धक्कादायक व्हिडीओ पुढे आला. या…

काँग्रेसच्या रडारवर संघ?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी अपरिहार्य कारणातून स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून उलट सुलट चर्चा होत आलेली आहे. विशेषतः…

अंबप फाट्यावर सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा अपघात सुदैवाने जीवितहानी टळली?

पेठवडगाव पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा परिसरात बुधवारी (दि.२९) पुन्हा एकदा एसटी बसचा अपघात झाला. सलग दुसऱ्या दिवशी…

हजार कोटींचा खर्च, रस्ते मात्र खड्ड्यांतच?

कोल्हापूर शहरातील रस्‍त्‍यांसाठी १५ वर्षात एक हजार कोटी रुपयांचा खर्च झाला; (potholes) पण आजही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागताे. पावसाच्या प्रत्येक…

जंतर-मंतर चे ग्रहण सुटलं?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या एका उपहासात्मक टिपणीतून जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने अवघ्या दोन-तीन महिन्यात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून…

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट काय आहे नवीन नियम?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मेटाच्या स्मार्ट ग्लासेसचा वापर करून लोकांच्या परवानगीशिवाय…

शिवीगाळ हा गुन्हा नव्हे! असभ्य भाषा बेकायदेशीर नाही?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी राजकारणात व्यक्त होताना, बोली भाषेत संवाद साधताना, भाषा सभ्यता बाळगली पाहिजे.कारण ते आपल्या संस्कृतीशी सुसंगत आहे. तथापि असभ्य…

रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी गेल्या सात दशकांपासून आम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी करणाऱ्या बलुचिस्तानने अखेर आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत अशी घोषणा…