शाळा परिसरात विकल्या जाणाऱ्या ड्रिंकवर अखेर बंदी पाहा काय आहे कारण?

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत शाळांच्या परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. अन्न…

वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज तब्बल १,४०० दिंड्यांना मिळणार प्रत्येकी २०,००० रुपयांचे अनुदान?

आषाढी वारी निमित्त राज्य सरकारने वारकरी संप्रदायासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथे मानाच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20…

पनीर, खवा खाताय? तर सावधान FDA ने केलेली कडक कारवाई एकदा वाचाच?

अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात केलेल्या धडक कारवाईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खवा आणि पनीर अधिक पांढरे व…

जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला घराबाहेर पडणे टाळा, हवामान विभागाच अलर्ट जारी?

महाराष्ट्र राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून, मुंबई आणि लगतच्या परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने…

CBSE शाळांकडून पालकांची लूट गंभीर तक्रारीची सरकारने घेतली दखल विधानसभेत झाली मोठी घोषणा?

राज्यातील खासगी आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ संलग्न काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग…

मोदींनी खरच पाकिस्तानला तरसवलं, सिंधू जल करार स्थगितीने त्यांची कशी वाट लागलीय?

सिंधू जल करार स्थगितीवरुन पाकिस्तान संयुक्त राष्ट्र, अमेरिकेत जाऊन गाऱ्हाणी मांडतोय. पण मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. भारताने त्यावेळी…

रत्नागिरीत दोन बसची समोरासमोर धडक १५ विद्यार्थी जखमी?

मिरजोळे–उक्षी मार्गावरील फणसवले पवारकोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात…

महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख, ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ आज विधानसभेत, फायदा काय होणार?

लाडक्या बहि‍णींसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला शेतकऱ्यांना आता कायदेशीर स्वतंत्र ओळख देण्यात येणार आहे. आज विधानसभेत ‘महिला…

धक्कादायक मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यू?

मुंबईत सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळून एका…

पुढील 72 तास राज्यात मुसळधार पावसाचा इशारा जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत. आगामी चार दिवसांत पावसाचा वेग…