मुलींच्या शिक्षणासाठी आईची धडपड, थेट अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांक, अमृत दौड स्पर्धेत?

अंबाजोगाई येथे आयोजित अमृत दौड स्पर्धेत समाबाई रणवीर (वय 47) यांनी साडी परिधान करून अनवाणी धावत प्रथम क्रमांक पटकावला. पावसामुळे…

मोठी अपडेट अशोक खरात प्रकरणी आज होणार मोठा निर्णय, नेमकं काय घडणार?

अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. आज या प्रकरणी…

मोठी बातमी अंतरवालीकडे निघाले अन् वाटेतच मोठा अनर्थ मराठा आंदोलकाचा मृत्यू?

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या अंतरवली सराटीत आजपासून निर्णायक आंदोलन सुरू केले आहे. (Maratha) राज्यभरातून मराठा बांधव त्यांना पाठिंबा…

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज भाजप नेत्यांवरच केले गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ?

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज झाला आहे. या नेत्याने भाजप नेत्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ…

ताशकंदसाठी रवाना झाले नरेंद्र मोदी, भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे शहर, जुना इतिहास?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्बेकिस्तान आणि किर्गिस्तान दाैऱ्यावर आहेत. (Narendra Modi) त्यांच्या या दाैऱ्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. या दाैऱ्यावर रवाना होण्यापूर्वी…

मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी, थेट सरकारलाच दिलं चॅलेंज?

मनोज जरांगे यांची उपोषणाआधीच सरकारकडे सर्वात मोठी मागणी केली आहे. जरांगे यांनी मागणी करून थेट सरकारला चॅलेंज दिलं आहे. मराठा…

नवं संकट समुद्रात तयार झालं भयानक वादळ महाराष्ट्रासह 13 राज्यांना पावसाचा अलर्ट?

देशातील अनेक भागांमध्ये सध्या मान्सून सक्रिय असून विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २९…

मोठी बातमी भाजपच्या बड्या नेत्यावर जमावाचा जीवघेणा हल्ला, अहिल्यानगरमध्ये वातावरण पेटलं?

अहिल्यानगरमध्ये भाजपच्या बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे अहिल्यानगरमध्ये वातावरण पेटलं आहे. अहिल्यानगरमधून मोठी बातमी हाती आली…

सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?

मुंबईकरांसाठी सप्टेंबर महिना हा अतिशय चिंता देणार ठरणार आहे. कारण आता महागाईचा डबल धक्का मुंबईकरांना बसणार आहे. सप्टेंबर महिना सुरू…

शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी होऊ शकतो, पण मुख्यमंत्र्यांनी कुठली टेक्नोलॉजी वापरण्याचा दिला सल्ला?

“जी राज्य उत्पादकतेत खूप पुढे होती, ती उत्पादकतेच्या अंतिम सीमेवर पोहोचली आहेत. (potential) मोठ्या प्रमाणात रासायनिक खत वापरामुळे ती क्षमता…