रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी फ्री रेशन योजनेत मोठा बदल आता कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार?

सरकार अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत मिळणारी धान्याची निश्चित मर्यादा प्रति कुटुंब प्रति महिना ३५ किलोवरून कमी करून प्रति व्यक्ती प्रति महिना…

राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?

जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात काही नव्या घडामोडी समोर आल्याने चर्चांना उधाण…

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?

नाशिकमध्ये लसीकरणानंतर १६ वर्षीय श्रावणी पाटील या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात घटसर्प आणि धनुर्वात…

श्रद्धा कपूरच्या अडचणी वाढल्या नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या…

नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करताय? तर i3-i5 च्या संभ्रमात पडण्याऐवजी जाणून घ्या?

नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर केवळ प्रोसेसरचे नाव पाहून निर्णय घेणे ही मोठी चूक ठरू शकते. i3,…

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी संकट भागांत पाणी पुरवठा राहणार बंद ?

कल्याण डोंबिवलीकरांसाठी मोठी बातमी! येत्या ३० जून आणि ७ जुलै रोजी २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली…

नसरापूर अत्याचार प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय नराधम भीमराव कांबळे दोषी घोषित?

पुणे जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासात महत्त्वाची नोंद होईल अशा नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निकाल…

अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्बहल्ल्याचा कट 20 वर्षीय सुहैलची धक्कादायक कबुली मेनन अँड जित्तू-333चा उलगडा?

कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर येथे अटक करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील २० वर्षीय संशयित दहशतवादी सुहैल याच्या चौकशीत देशाला हादरवून सोडणारी…

अवघ्या काही तासांत 3 देशांत झाला भूकंप नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर?

24 आणि 25 जूनदरम्यान जगातील विविध भागांमध्ये नोंदविण्यात आलेल्या शक्तिशाली भूकंपांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही तासांच्या अंतराने…

कोवळी “पानगळ” रोखली पाहिजे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील “एम टेक”झालेल्या उच्चशिक्षित तरुणाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. इयत्ता बारावीची परीक्षा…