कोल्हापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा?

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्राच्या पूरक आणि मूलभूत सेवा-सुविधांच्या निर्मितीसाठी (Ambabai Temple) तसेच अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण व विकास करण्यासाठी हा…

शरद पवार NDA मध्ये जाणार का? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले?

शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. (discussion) यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. यासोबतच त्यांनी…

कोल्हापुरात जुलैमध्ये ‘हॉट नाईटस्‌’चा विक्रम?

जुलै महिना म्हणजे मुसळधार पाऊस आणि गारवा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. मात्र यंदा चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे. (Kolhapur) पावसाने…

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद?

महाराष्ट्रावर यंदा अल निनोचे संकट आहे. याचा वातावरणावर मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप…

शेवटचा फोन अन् काही मिनिटांत हल्ला, हॉर्मुझमध्ये पुण्यातील मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू?

हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्यातील मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या…

अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा?

जिल्ह्यासह करवीर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळखोर आणि बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांविरोधात व्यापक मोहिमेचा सपाटा लावला आहे. प्रशासनाने विविध…

जतमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाबद्दल चार वर्षे कारावास?

सांगली सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दत्तात्रय भानुदास वनखंडे (वय ३२, रा. कसनेवाडा, जत) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश…

मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले? जयंत पाटलांनी सांगितला थेट सर्व घटनाक्रमच, देवेंद्र फडणवीस?

मध्यरात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल…

पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावर दिसू लागला आहे. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ल्यांच्या…

शाहूंच्या पुरोगामी कोल्हापुरात बुरसटलेल्या विचारांचे लोक?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूर हे पुरोगामी विचारांची राजधानी म्हणून सर्व दूर परिचित आहे. पण या शहरातही बुरसटलेल्या…