‘या’ तारखेला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी धावणार नाही; राज्यव्यापी बंदची हाक

महाराष्ट्रातील रस्त्यांवर 21 मे रोजी एकही रिक्षा किंवा टॅक्सी धावणार नाही. कारण, महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेनं राज्यव्यापी बंदची हाक…

इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार; दुपारी १ वाजता निकाल, ‘या’ संकेस्थळावर पाहा

आज इयत्ता 12 वीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची(students) काही क्षणात प्रतीक्षा संपणार आहे. पुढच्या काही तासांत इयत्ता बारावीचा निकाल लागणार…

शरद पवार भाकरी फिरवणार, रोहित पवारांचा ‘तो’ आग्रह अखेर पूर्ण होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस SP मध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार(todays political news) लवकरच…

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी; तब्बल ‘इतके’ अर्ज झाले बाद, कारण काय तर…

संभाजीनगर : राज्य शासनाने महिलांसाठी आर्थिक स्त्रोत तयार करण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा(yojana) लाभ आधी सरसकट…

‘माझ्या खात्याचे पैसे ‘लाडकी बहीण’साठी वळवले, सहन करण्याची मर्यादा’- संजय शिरसाट संतापले

महाराष्ट्रातील लाडक्या बहीणी 2100 रुपयांचा हफ्ता कधीपासून मिळणार याची वाट पाहतायत. त्यात त्यांना एप्रिल महिन्याचा हफ्ताही अद्याप मिळाला नाहीय. हे…

महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार; तर या भागांमध्ये तापमान प्रचंड वाढणार, जाणून घ्या हवामान अंदाज

पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. (significantly)तापमान 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. उष्णता चांगलीच जाणवत आहे.…

कार-मोपेडच्या धडकेत कोल्हापुरातील महिला डॉक्टर ठार

शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे एक मे रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात हरोली येथील डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्नेहल विजय…

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; एप्रिल महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता(installment) अद्यापही जमा न झाल्याने राज्यातील लाखो महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र, महिला…

संजय राऊत यांना भलतीच लागलीय, युद्धाची घाई……!

कोल्हापूर/विशेषण प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांडात निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारल्यानंतर देशभर शोक संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर युद्ध…

आता देशवासियांचे लक्ष लष्कराच्या प्रत्यक्ष कृतीकडे

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांड होऊन आठ दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सारा…