भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतला मोठा निर्णय, आता जर दहशतवादी हल्ला झाला तर…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(terrorist attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. गेल्या सलग दोन रात्री पाकिस्तानने ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न…

‘या’ ३ शहरांमध्ये हाय अलर्ट, नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, राजस्थान राज्यातील तीन प्रमुख सीमावर्ती शहरांमध्ये प्रशासनाकडून हाय अलर्ट(High alert) जारी करण्यात…

भारतीय महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात? फायटर जेट क्रॅश?

पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादाविरोधात मोठी मोहीम उघडलीय. सिंदूर ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळं भारताच्या टार्गेटवर आहेत. पाकिस्तानकडून…

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! कधी जाहीर होणार निकाल?

बारावीचा निकाल लागल्यानंतर राज्यात दहावीच्या निकालासंदर्भात उत्सुकता वाढत आहे. अशामध्ये देशभरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना(students) त्यांच्या निकालाबाबत…

“आम्हाला माधुरी दीक्षित द्या, आम्ही निघून जाऊ”; पाकिस्तानी सैनिकांनी केलेली विचित्र मागणी

सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान घडलेला एक धक्कादायक परंतु भारतीय सैन्याच्या शौर्याचे दर्शन…

पाकिस्तानची नवीन कुरापत; भारताचं टेन्शन वाढणार?

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात “ऑपरेशन सिंदूर” सुरू केल्यानंतर सायबर पातळीवर संघर्षाची नवी फाटी उघडली गेली आहे. सीमारेषेवर…

ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मसूद अझहरच्या भावासह ‘टॉप फाईव्ह’ दहशतवाद्यांच्या खात्मा

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाच मोठ्या दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, या दशतवाद्यांची(terrorists) नावे आत समोर…

अभिनेता विजय देवरकोंडाचा भारतीय सैन्याला मदतीचा हात; घेतला मोठा निर्णय

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर, देशभरातून भारतीय सैन्याला आणि सरकारला पाठिंबा मिळत…

अघोषित युद्धात, पाकची हानी! भारत रणनीती बदलणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सध्या सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान(Pakistan) यांच्यातील अघोषित युद्धामध्ये दोन्ही देशांचे नेमके किती नुकसान झाले याची अचूक…

युद्ध नको, संवाद हवा! G-7 देशांचे भारत-पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संघर्ष(tension) अधिक वाढला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना उद्ध्वस्त…