एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार…
सध्या सुरू असलेला टॅरिफ तणाव कमी होताना दिसून येत आहे. भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवरून सुरू असलेला तणाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. भारत आणि अमेरिकेत एलपीजीबाबत(cylinders) एक मोठा करार झाला…
सध्या सुरू असलेला टॅरिफ तणाव कमी होताना दिसून येत आहे. भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवरून सुरू असलेला तणाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. भारत आणि अमेरिकेत एलपीजीबाबत(cylinders) एक मोठा करार झाला…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची (election)घोषणा झालेली असून 2 डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये नोव्हेंबरमधील शेवटचे दोन आठवडे नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या प्रचाराचे ठरणार आहेत. असं…
हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात येणारी ‘चाकवत’(Chakavat) ही पारंपारिक हिरव्या पालेभाज्यांपैकी एक भाजी पुन्हा एकदा आरोग्यप्रेमींसाठी वरदान ठरत आहे. चंदनबटवा किंवा बथुआ नावानेही ओळखली जाणारी ही भाजी आयुर्वेदात नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून…
बांगलादेशच्या राजकारणात खळबळ उडवत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील ऐतिहासिक खटल्याचा निकाल जाहीर करत त्यांना फाशीची शिक्षा(Criminal) सुनावली. २०१८ ते २०२५ या काळात देशातील विद्यार्थी आंदोलनांवर…
पेन्शनधारकांसाठी (pensioners)ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य असल्यामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना कोषागार, बँक किंवा इतर कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन…
सकाळच्या नाश्त्यात(breakfast) प्रत्येकालाच काहींना काही स्पेशल हवं असत. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थांच्या सगळ्यांची इच्छा होते. जगभरात साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध…
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भातील आणखी एक आरोप अधोरेखित केला आहे.. 500 कोटींचं रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना (relatives)देण्यात आल्याची बाब दमानिया यांनी लक्षात आणून दिली आहे.…
राज्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना(school) एसटी बस खूप उपयोगी पडते. शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी हा पर्याय स्वस्त आणि उत्तम ठरतो.दरम्यान महाराष्ट्र सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…
महाराष्ट्रातील सरकारी (Government)कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. सरकारी नोकरीतील स्थिरता, सुरक्षा आणि आकर्षक सुविधा यामुळे अनेक जण या नोकरीकडे वळतात. पगार, भत्ते आणि आरोग्यविषयक…
नाशिकमध्ये भोंदूबाबाच्या धक्कादायक कृत्यांचा पर्दाफाश झाला असून समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “संबंध ठेवले नाही तर तुझ्या कुटुंबातील कुणाचा तरी बळी जाईल” अशी भयानक धमकी देत एका महिलेवर तब्बल…