जयंत पाटील विश्वजीत कदमांची वाढलीय ‘धडधड’ महाविकास आघाडीपुढे कमबॅकच आव्हान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असा (ordered)आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.…

वाहनधारकांना मोठा दिलासा, पेट्रोल पंप असोसिएशनने ‘तो’ मोठा निर्णय मागे घेतला

वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. उद्यापासून पेट्रोल पंप(Petrol Pump) मालकांनी UPI आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पैसे न स्वीकारण्याची घोषणा केली होती.…

आंबा खाताना ‘या’ चुका करू नका, आरोग्याला पोहोचवू शकते नुकसान

उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज, बेलफळ अशी अनेक फळे उपलब्ध असतात,(eating) अशातच आपण जर फळांचा राजा आंबा याबद्दल बोललो तर त्यासाठी लोकं…

मानवतेच्या शत्रु बरोबर युद्ध जाहले सुरू……..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूर च्या दणक्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने उसने अवसान आणून भारताच्या काही शहरांवर ड्रोन च्या माध्यमातून हल्ले करण्याचा…

हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये आता युद्धाला सुरवात झाली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हल्लयासंबंधितचे अनेक…

मैत्रिणीनेच केला घात! ड्रग्ज देऊन मित्रांच्या हवाली केले, महिनाभर सामूहिक बलात्कार

मैत्रिणीनेच(friend) तरुणीचा घात केल्याची माहिती समोर आली आहे. नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीला घरात डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती…

दोन पक्षातील फुट भाजपच्या पथ्यावर पडणार; महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये पडलेली फुट ही भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे. मागील निवडणुकीत…

भारत POK च्या 60 किमी आत घुसला अन्…; पाकिस्तानचे 4 पायलट जेरबंद

नवी दिल्ली: आज दिवसभरात पाकिस्तानने(Pakistani) केलेल्या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे.…

रात्री विवस्त्र झोपणे शुभ आहे की अशुभ? हे मोठे रहस्य जाणून घ्या, अन्यथा…

यूएसच्या कोटन कंपनीने 2014 मध्ये केलेल्या रिसर्चमध्ये असं आढळून आले की, 57 टक्के लोक रात्री न्यूड म्हणजे कपडे न घालता…

ब्लॅक फ्रायडे! भारत-पाकिस्तान घडामोडींच्या झळा, शेअर बाजार घायाळ

मुंबई : भारत आणि पाकिस्तान देशांमध्ये युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता पाकिस्तानकडूनही…