पीएम किसान योजनेत मोठे बदल! ‘या’ शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान(farmers) सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. या नव्या बदलांमुळे शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक…

आता काय पाकिस्तानचं खरं नाही! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

नवी दिल्ली: टीआरएफ या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला(terrorist attack) केला. या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा…

केंद्राचा मोठा दणका! भारताविरूद्ध विष ओकणाऱ्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल(YouTube channels) ब्लॉक केले आहेत. प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्याबद्दल एकूण 6.3…

पहलगाम भ्याड हल्ल्यानंतर आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर!

काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी मोठी कारवाई करत दहशतवाद्यांना (terrorists) मदत करणाऱ्या शेकडो व्यक्तींविरोधात कठोर पावले उचलली आहेत. 446 पेक्षा अधिक लोकांना अटक…

जेव्हढ तुमच्या देशाचं बजेट तेवढं भारताच्या लष्कराचं.. असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर थेट वार

काश्मीरातल्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. AIMIM चे…

‘सिंधू नदीत एकतर पाणी वाहणार, नाहीतर रक्ताचे पाट…’ पाकच्या पंतप्रधानांनी ओकली गरळ

जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं अनेक निष्पापांचा बळी घेतला आणि जगभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. फक्त भारतच…

चीनचा पाकिस्तानला पाठिंबा? पहलगाम हल्ल्यानंतर ड्रॅगनचा पाकला शस्त्र पुरवठा, भारताच्या चिंतेत वाढ

बिजिंग: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला(attack) झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची…

महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानींची आकडेवारी समोर; संख्या आश्चर्यजनक!

जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे…

राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात(state) कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. काही शहरात तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. अशी…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी – बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांना(students) आता प्रचंड उत्सुकता लागली आहे.…