आता देशवासियांचे लक्ष लष्कराच्या प्रत्यक्ष कृतीकडे

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांड होऊन आठ दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सारा…

महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊया महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य

हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या (learn)आंदोलनामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. ही बलिदानाची आणि कोणत्याही संकटांचा…

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 1 मे रोजीच का साजरे करतात?

आज आपण महाराष्ट्राचा 66वा स्थापना दिवस साजरा करत आहोत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून…

तारतम्य भाव नसलेले काही बालिश राजकारणी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहेलगाम दहशतकांडानंतर निष्पाप पर्यटक दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाल्यानंतर, भारत आणि पाक मध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली…

ट्रक आणि ती समोरासमोर, चाक डोक्यावरून गेले अन्….काळीज पिळवटणारा अपघात

मुंबईत एका १८ वर्षांच्या तरुणीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर चालक पळून गेला पण नंतर…

राज्य मंत्रिमंडळाने घेतले ११ मोठे निर्णय!

महाराष्ट्र मंत्रिमंडळाची(cabinet) बैठक मंगळवारी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…

परिवहन मंत्र्यांच्या ‘त्या’ आदेशाने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ!

आर्थिक गर्तेत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची(ST) सद्यस्थिती आणि भविष्यातील नियोजनासाठी आर्थिक श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी…

पाणी उशाला, कोरड घशाला!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज यांच्या उत्तम जलव्यवस्थापनामुळे भोगावती खोरे, पंचगंगा खोरे जलसमृद्ध आहे. तथापि कोल्हापूर शहराला कृत्रिम पाणी…

पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता! ‘या’ भागाला यलो अलर्ट

भर उन्हाळ्यात राज्यात हवामानात मोठे बदल घडत आहेत. अनेक भागांमध्ये तापमानात अचानक घट झाली असून, आकाशात काळे ढग दाटले आहेत.…

महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

मुंबई: राज्यातील सर्वत्रच कडाक्याचे ऊन जाणवत आहे. उष्णतेची लाट आल्यासारखे झाले आहे. तरी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने देखील हजेरी…