इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांची बदली; विक्रांत गायकवाड नवे डिवायएसपी

इचलकरंजी – इचलकरंजीतील पोलीस उपअधीक्षक डिवायएसपी(Superintendent)समीरसिंह द्वारकासिंह साळवे यांची विहित कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली करण्यात आली आहे. त्यांनी आज अधिकृतपणे…

कोल्हापुरीनंच चोपणार..; मराठी माणसाला शिवीगाळ करण्यावरून हिंदुस्थानी भाऊला धमकी

कोल्हापुरातील माधुरी हत्तीणीप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर(media)आणि रील स्टार विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.…

महादेवीची घरवापसी लांबणार, कायदेशीर प्रक्रियेने कोल्हापुरकरांच्या चळवळीला यश येणार का?

महादेवीला पुन्हा नांदणी मठाच्या स्वाधीन करावे, यासाठी सर्व पक्ष(support)आणि सर्व धर्मीयांतर्फे आंदोलने होत आहेत. नांदणी-कोल्हापूर पदयात्रेने शासनाला जाग आणली. मुंबईतील…

इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; मनपा प्रशासनावर नागरिक मंचचा घणाघात

इचलकरंजी: शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत (attacks)असून मनपा प्रशासनाने यावर अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.…

नमस्कार सगळ्यांना…”; पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलनं ‘मराठी’ भाषेत व्यक्त केल्या भावना

राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री काजोलला सन्मानित करण्यात आले. पुरस्कार(Awards) सोहळ्यात काजोलने मराठी भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती…

आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?

नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली चार नागरिकांची १ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. गुन्हेगारांनी दहशतवादी(Terrorist) निधीच्या आरोपाखाली…

आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान

मराठा आरक्षण (Reservation)लढ्यातील विजयाशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी कठोर भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. येत्या २९ ऑगस्टला…

सासऱ्याने केली अशी गोष्ट… वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ

अभिनेत्री वर्षा उसगांवकर या कायमच चर्चेत आहेत. मागील अनेक वर्षांपासून चित्रपटाच्या (Movies)माध्यमातून असेल किंवा मालिका असतील त्या अभिनयाची छाप सोडताना…

भारतातील ‘या’ ठिकाणी दरवर्षी सापडतात हिरे, अनेकजण रातोरात बनतात मालामाल

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधील वैराकरूर आणि कुरनूल गावांच्या शेतात लोक हिरे शोधण्यासाठी दूरदूरून येतात. येथे बऱ्याच लोकांना हिरे(Diamonds) मिळाले असून यामुळे…

इशा मालवीया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद

इशा मालवीया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र (Together)आले असून ‘नी तू बार-बार’ या नव्या गाण्यात त्यांनी भावनिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं…