पगार येताच पैसे संपतात का? ‘या’ दोन खात्याच्या पद्धतीचा अवलंब करा
बचत करायची असेल तर ही पगार दर महिन्याला संपतो का?(spending) त्यामुळे ‘टू अकाऊंट ट्रिक’ फॉलो करा – एक खर्चासाठी आणि दुसरी फक्त बचतीसाठी. जाणून घ्या. पगार येताच पैसे संपतात का?…
बचत करायची असेल तर ही पगार दर महिन्याला संपतो का?(spending) त्यामुळे ‘टू अकाऊंट ट्रिक’ फॉलो करा – एक खर्चासाठी आणि दुसरी फक्त बचतीसाठी. जाणून घ्या. पगार येताच पैसे संपतात का?…
डिजिटल पेमेंट आता पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. हा नवीन नियम १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू…
भारताताली रोजगार बाजारपेठेत झपाट्याने बदल होत असल्याचं पहायला मिळत आहे. तरूणांना ऑनलाईन आणि इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी(job) शोधण्याच्या संधी वाढत आहेत. मात्र या वाढत्या संधीसोबत जोखीम आणि स्कॅम देखील वाढत आहेत.…
राज्यातील कांदा|(Onion) उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरापेक्षा उत्पादन खर्च अधिक होत असल्याचे दिसत आहे. याच मुद्यावरुन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना…
2 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणारा दसरा आणि नवरात्र(Navratri) सण भारतभर उत्साहाने साजरा केला जाईल. या सणांच्या काळात देशभरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांचे आयोजन होत असून, शाळा आणि महाविद्यालयांना दीर्घकालीन…
शिवसेना UBTअजूनही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. दसरा मेळावा काही दिवसांवर आला असताना पालिकेकडून अजून निर्णय न झाल्याने शिवसेना UBTची चिंता काहीशी वाढली आहे. ठाकरेंच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये…
नेपाळ सरकारने फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूबसह 26 सोशल मीडिया(social media) प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातील तरुणाई संतप्त झाली आहे. 3 सप्टेंबरपासून लागू झालेल्या या बंदीविरोधात आज हजारो तरुणांनी काठमांडूमध्ये…
सुनेने सासूची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. पोलिसांनी सुनेला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात या सुनेने सासूची हत्या(murder) का केली याचे कारण समोर आले आहे. सुनेने हत्या कारण्यामागे…
राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसीमध्ये वादंग उभं राहिले असताना ‘हैद्राबाद गॅझेटीयर’वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर सध्या सुरु असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा- ओबीसीसह बंजारा समाजानेही बैठकीचं सत्र सुरु केल्याचे…
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण(political updates) उपोषणाला बसले होते. पण अवघ्या पाच दिवसांत राज्य सरकारने त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींनुसार…