बांगला प्रमाणेच नेपाळ मध्ये अराजक नेत्यांची पळापळ, सत्तांतर?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : प्रसारमाध्यमांवर बंदी ही उंटाच्या पाठीवरच्या ओझ्या वरील शेवटची काडी ठरली आणि नेपाळमधील जुलमी, भ्रष्ट राजवट तेथील युवक आणि विद्यार्थी आंदोलकांनी उलथवून टाकली. भारताच्या सीमारेषेजवळ असणारे नेपाळ सारखे…