काय होणार स्वस्त, GST कौन्सिलचा निर्णय लवकरच
परिषदेची दोन दिवसांची बैठक आजपासून सुरू झाली आहे. कर स्लॅब दोन करण्यावर चर्चा सुरू आहे. २८ आणि १२ टक्के कर स्लॅब रद्द केले जात आहेत. या बैठकीत काय निर्णय घेतला…
परिषदेची दोन दिवसांची बैठक आजपासून सुरू झाली आहे. कर स्लॅब दोन करण्यावर चर्चा सुरू आहे. २८ आणि १२ टक्के कर स्लॅब रद्द केले जात आहेत. या बैठकीत काय निर्णय घेतला…
तुम्हाला माहिती आहे का की भारत सरकारने ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या वृद्धांना लक्षात घेऊन एक विशेष आयुष्मान(Ayushman) वय वंदना कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ओबीसी कोट्यातूनच आरक्षण(reservation) मिळाले पाहिजे यासह इतर काही मागण्या घेऊन हजारो मराठ्यांसह मुंबईत येऊन आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं पाचव्या दिवशी उपोषण सुटलं.…
मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आंदोलन सुरु आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून यावर मुंबई हाय कोर्टाने कडक…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या जानेवारी महिन्यात अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अगदी काही तासात डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांना धक्का देण्यासाठी टेरिफ कार्ड(court) वापरले. भारतासह अनेक देशांना त्यांनी भरमसाठ आयात शुल्क…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील(Jarange Patil) यांचे दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज त्याचा पाचवा दिवस आहे. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच मुंबई पोलिसांनी जरांगे…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव(Ganeshotsav) रस्त्यावर आलेला नव्हता. श्री गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक सायंकाळी सहा वाजता समाप्त व्हायची. मिरवणुकीसाठी कोणताही एक मार्ग निश्चित करण्यात आलेला नव्हता. हलगी, बँड, लेझीम…
मुंबईत सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा(Maratha) समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान त्यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. दरम्यान…
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज चौथ्या दिवशी पोहोचलं आहे. 29 ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधवांसह ते मुंबईत दाखल झाले, त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून शहरात…
बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात रविवारी रात्री गणेश उत्सवानिमित्त उभारलेल्या मंडपात मोठा गोंधळ उडाला. परिहारचे आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती माजी आमदार (political)रामनरेश यादव यावेळी मंडपात उपस्थित होते आणि ते थोडक्यात…