Category: महाराष्ट्र

रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती रक्कम परत मिळते? जाणून घ्या सविस्तर

आपण नेहमी फिरण्याच्या निमित्ताने, पर्यटनाच्या निमित्ताने आणि अशा (canceling) अनेक कारणाने रेल्वे प्रवास करतो. काही एसीमध्ये, काही स्लीपरमध्ये आणि काही सामान्यपणे प्रवास करतात. यासाठी पूर्वीपासून नियोजन करून तिकिटे आरक्षित केली…

महाराष्ट्रावर मोठं संकट, अचानक उकळायला लागलं समुद्राचं पाणी, हाय अलर्टमुळे खळबळ!

भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी (suddenly) समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.…

बळीराजाला मोठा दिलासा! ‘या’ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मिळणार ‘इतकी’ मदत

गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे (farmers) जळगाव जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली होती. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली आणि हजारो…

रेल्वे प्रवाशांनो प्लॅन बदला… रेल्वे प्रवासात अचानक मोठे बदल, अनेक गाड्या रद्द;

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बातमी आहे. (plans)नागपूरच्या राजनांदगाव ते कलमना दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू होणार आहे. या कामामुळे रेल्वे प्रशासनाने २४ जानेवारी ते…

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र होणार

महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.(developments)भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर पदासाठी मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासत आहे.…

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना|Video Viral

कल्याण शहरात गुंडगिरी वाढू लागली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाहीये.(incident)आज सकाळी शिवसेनेचे पदाधिकारी शक्ती राय यांच्यावर चार ते पाच जणांनी शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

शेतकऱ्यांना बजेटमध्ये लॉटरी लागणार का? महत्वाची माहिती समोर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 सालाचा (budget)अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांसाठी कोणत्या नव्या घोषणा होतील, याकडे देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पीएम शेतकरी सन्मान…

नागरिकांनो सतर्क राहा! हवामानात होणार ‘हा’ मोठा बदल

राज्यासह देशभरात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत.(alert) कधी थंडी, कधी पाऊस तर कधी अचानक उकाडा अशी स्थिती नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. विशेषतः जानेवारी महिन्यात अपेक्षित गारठा जाणवला नाही, उलट…

राज्यातील हवामानात थेट बदल, 16, 17 आणि 18 जानेवारीला राज्यात…

राज्यात सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी थंडी(weather)अशी परिस्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार पुढील काही दिवस हवामानात चढउतार बघायला मिळेल. ऐन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी…

मतमोजणीवेळी राडा, EVM मशीनचे सील फुटल्याचा आरोप, कुठे घडली घटना?

मुंबईसह राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.(machine) यासाठी मतमोजणीची प्रकिया सुरु आहे. मात्र अशातच जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी…