ब्लिंकिट बंद झालं? आता ऑर्डर होणार नाही ग्रोसरी…
आजकाल लोक घरी बसून सर्व वस्तू ऑर्डर करणे पसंत करतात आणि त्यासाठी ब्लिंकिट(Blinkit) अॅप खूप लोकप्रिय ठरले आहे. १५ ते २० मिनिटांत वस्तू घरपोच मिळण्याची सुविधा देणारे हे अॅप आता…
आजकाल लोक घरी बसून सर्व वस्तू ऑर्डर करणे पसंत करतात आणि त्यासाठी ब्लिंकिट(Blinkit) अॅप खूप लोकप्रिय ठरले आहे. १५ ते २० मिनिटांत वस्तू घरपोच मिळण्याची सुविधा देणारे हे अॅप आता…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची (match)वनडे सीरिज खेळवली जात असून यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. यातील पर्थ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेट्सने पराभव झाला.…
शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांच्या राहत्या इमारतीत दिवाळीच्या रॉकेटमुळे (Diwali rocket)आग लागल्याची घटना घडली. ही आग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर लागली आणि घटनास्थळी पोहोचताच वायकर स्वतः आग विझवण्याच्या…
जयसिंगपूर शहरात ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या एका भीषण खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सुनील किसन पाथरवट (वय ३१) या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून(murder) करण्यात आला.…
टीम इंडियाचा(Team India) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि दुखापतीचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या स्पर्धांदरम्यान तो वारंवार जखमी होत असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आशिया…
राज्यातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील ३६ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे ११०० शिक्षक (teachers)पदे भरली जाणार आहेत. या भरतीमुळे गेल्या…
आपल्या सर्वांनाच कधी ना कधी डोकेदुखीचा(headache) त्रास होतो. कधी कामाचा ताण, कधी अपुरी झोप, तर कधी पाणी कमी पिणं यामुळे डोकं दुखू शकतं. बहुतेक वेळा ही डोकेदुखी काही तासांत आपोआप…
हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने एक अमिट ठसा उमटवला आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे कुलभूषण खरबंदा — ज्यांनी 1980 साली प्रदर्शित झालेल्या ‘शान’ चित्रपटात “शाकाल” या…
महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. ही योजना(scheme) सुरु झाल्यापासून नेहमीच चर्चेत…
राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत मविआतला अंतर्गत कलह उफळला आहे. मुंबई मनपा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हा मोठा दावा…