Author: smartichi

बजेटनंतर सोनं स्वस्त होणार? सरकारच्या निर्णयांमुळे खरेदी होणार सोपी!

आपल्या देशात सोन्याला केवळ एक गुंतवणूक म्हणून नाही (budget) तर पारंपारिकतेचा एक भाग मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येणारा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ तुमच्यासाठी…

अजितदादांच्या अपघात प्रकरणी 90 मिनिटे चौकशी, निष्कर्ष काय? मोठी अपडेट समोर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी (investigation) बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला येत होते, पण विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच विमान क्रॅश झाले. या…

साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू , 4 तासांनी केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे वाढलं गूढ

जोधपूरमधून एक खळबळजनक आणि भावनिक घटना समोर आली आहे. (mystery) सनातन धर्माच्या प्रचारक साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या सुमारे चार तासांनंतर, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सोशल…

गृहकर्जाच्या व्याजावर 5 लाख रुपयांची सवलत, NAREDCO ची सरकारकडे मागणी

रिअल इस्टेट बॉडी NAREDCO ने 2206 च्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्रालयाकडे (demands)गृहकर्जावरील व्याज कपातीची मागणी केली आहे. त्याची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने रिअल…

आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण

29 जानेवारी रोजी देशाच्या संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2026 सादर केले जाईल.(presented) 28 जानेवारीपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीचा हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्यामध्ये सरकार चालू आर्थिक वर्षाचा…

सलमान खानमुळे अरिजीत सिंहने गायनातून घेतली निवृत्ती? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

सुमधूर आवाज आणि सहज गायनाने कोट्यवधी लोकांच्या (singing) मनावर राज्य करणारा गायक अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा करताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या निवृत्तीची बातमी फिल्म इंडस्ट्रीसोबतच चाहत्यांच्याही पचनी पडत…

 खासगी विमानाचा भयंकर अपघात, १५ जणांचा मृत्यू, अपघातात संसदेचे सदस्य असल्याची माहिती

कोलंबियामधून मोठी बातमी समोर आली आहे. १५ प्रवाशांना घेऊन (people) जाणाऱ्या एका विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात १३ प्रवासी आणि दोन क्रू…

अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; जय पवारांकडे सुपूर्द केला राष्ट्रध्वज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र (flag) शोकसागरात बुडाला आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांच्या अकाली जाण्याने राजकीय, सामाजिक आणि सामान्य जनतेमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. आज…

महाराष्ट्राचे “दादा पर्व” अस्तंगत!…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती (tragically)परिसरात भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बुधवारची सकाळ उजाडली ती या धक्कादायक वृत्ताने. हे वृत्त ही अफवा आहे की…

“…असं झालं असतं तर अजितदादांच्या विमानाचा अपघात टळला असता”!

मुंबईहून बारामतीकडे जात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (plane)यांच्या विमानाचा लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असतानाच नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर…