Author: smartichi

लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे.(Benefits) लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. लाडकी बहीण योजनेत केवायसी न केल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत.…

अजित पवारांचा जीव घेणाऱ्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स आगीत खराब; नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची अधिकृत माहिती

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून बारामतीच्या दिशेनं निघालं (plane) असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि याच अपघातानं महाराष्ट्रातील धडाडीचा नेता हिरावला. राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या जाण्यानं…

जुनी कर प्रणाली रद्द होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

केंद्र सरकार १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे.(system)अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. कर प्रणालीबाबत महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. अर्थसंकल्पात जुनी कर प्रणाली बंद केली जाण्याची शक्यता…

‘मी एवढे काम करतो, पण खंत आहे की गालबोट का लागतं?’ अजित पवारांना कायम असणारी खंत

‘मी एवढं काम करतो, पण तरीही एखादं गालबोट का लागतं, ही खंत कायम मनात असते,’(regret)अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे सक्रिय असतानाही एखाद्या घटनेमुळे…

अजितदादा यांच्यानंतरच…राजकारण कसे असेल?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी बुधवारी सकाळी बारामती नजीकच्या विमान अपघातात राज्याचे (politics)उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्यानंतर काही शंकासुरांनी अपघात की घातपात अशा कुशंका व्यक्त केल्या. याशिवाय दादांच्या नंतरच राष्ट्रवादी काँग्रेसचे काय…

दिव्यांग प्रमाणपत्राच्या टक्केवारीत घोटाळा, थेट 16 कर्मचारी निलंबित

किशोर पाटील, प्रतिनिधी : जळगावात दिव्यांग प्रमाणपत्राच्या (certificate) टक्केवारीत तफावत आढळल्याने आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आता कर्मचाऱ्याची आधी खात्यांतर्गत चौकशी त्यानंतर थेट बडतर्फ अथवा इतर…

तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? मोठं भाकित समोर!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.(Deputy)त्यांच्यावर 29 जानेवारी रोजी बारामती तालुक्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अशा अचानकपणे जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. वक्तशीरपणा, धडाधड निर्णय घेण्याची…

 रेल्वे अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना तिकीटात सुट मिळणार 

भारतीय रेल्वे गेली अनेक वर्षे तोट्यात आहे. रेल्वेच्या उत्पनाचा बहुतांश (discount) हिस्सा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत आहे. अनेक वर्षे रेल्वेचा ऑपरेटिंग रेषो १०० टक्के किंवा त्याच्या वरती राहिला आहे. म्हणजे…

कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?

आर अश्विन आणि विराट कोहली यांनी भारतीय क्रिकेटचा एक काळ एकत्र गाजवला आहे.(called) आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर विराट कोहली आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. आर…

स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…

मनाला कोणतीही सीमा नसते. मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही. (repeatedly) तुमचे मन क्षमात जीवन-मृत्यूच्या संकल्पनाच्याही पलिकडे जाऊ शकते. परंतु कधी-कधी एखाद्या व्यक्तीच्या मनात झोपेत असतानाही मृतदेह दिसतात.…