माणूस फक्त पाण्यावर किती दिवस जगू शकतो?
मानवी शरीर अन्नाशिवाय किती दिवस टिकू शकते हा प्रश्न अनेकांना पडतो. (human)अनेक अभ्यासांनुसार माणूस अन्नाशिवाय काही काळ जगू शकतो, परंतु त्यासाठी शरीराला पाणी मिळणे अत्यंत आवश्यक असते. योग्य प्रमाणात पाणी…
मानवी शरीर अन्नाशिवाय किती दिवस टिकू शकते हा प्रश्न अनेकांना पडतो. (human)अनेक अभ्यासांनुसार माणूस अन्नाशिवाय काही काळ जगू शकतो, परंतु त्यासाठी शरीराला पाणी मिळणे अत्यंत आवश्यक असते. योग्य प्रमाणात पाणी…
स्मार्टफोन बाजारात आणखी एक दमदार फोन दाखल झाला (Camera) असून iQOO कंपनीने भारतात नवीन iQOO Z11x 5G स्मार्टफोन लॉंच केला आहे. मोठी बॅटरी, शक्तिशाली प्रोसेसर आणि आकर्षक कॅमेरा फीचर्समुळे हा…
भारतामधील ट्रेन प्रवासादरम्यान एका विदेशी महिला पर्यटकाला आलेल्या भयानक (Foreign)अनुभवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पोर्तुगालमधील सोलो ट्रॅव्हलर इनेस फारिया हिने हा व्हिडिओ शेअर करत तिच्यासोबत घडलेली…
इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे.(cylinders) या युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे भारतातही गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी आपल्याकडे मराठीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे आणि ती म्हणजे”तहान लागली (Failure) की विहीर खोदायची”इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात महायुद्धाचा भडका उडाल्यानंतर पश्चिम आशियातील देशांमध्ये त्याच्या झळा आता अधिक…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी गाझियाबादच्या हरीश राणा या युवकाला “पॅसीव्ह इच्छा मरणाची”परवानगी (remains) सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिली असून अशा प्रकारच्या इच्छा मरणाच्या मागणीच्या संदर्भात केंद्र शासनाने स्वतंत्र कायदा करण्याचा विचार करावा असे…
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड समोर आली आहे.(investigate)राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात गंभीर आरोप झाल्यानंतर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास…
इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील महायुद्धाचे पडसाद आता जगातील (airport)सर्वात सुरक्षित आणि गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या ‘दुबई’तही उमटू लागले आहेत. इराणने आखाती देशांवर आपले हल्ले तीव्र केले असून, नुकतीच दुबई आंतरराष्ट्रीय…
आखातातील युद्धामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. (Sugar) साखर कारखान्यांसह शेतकर्यांना युद्धाचा मोठा फटका बसला आहे. तर भाजीपाला स्वस्त झाला. बाजारात केळीचे भाव पण उतरण्याची शक्यता आहे.…
इराणवरील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत (shortage)असल्याचे चित्र दिसत आहे. या आंतरराष्ट्रीय तणावाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे काही औद्योगिक…