हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात (marriage) लग्न 19 ते 25 वय असताना करावे आणि जोडप्याला तीन मुले असावीत. यामुळे पालकांचे आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते असं…