Author: smartichi

महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक (deadline)बातमी समोर येत आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे.…

लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक (Important)दिलासादायक बातमी समोर येत आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे.…

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी पुढील महिन्यात होणार असलेली कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक (Corporation)निवडणूक ही महापालिका निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक खर्चाची ठरणार आहे. चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग केल्यामुळे मतदार संघ विस्तारित झालेला आहेआणि म्हणूनच…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ५८व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

इचलकरंजी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी येथे (festival)शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित करण्यात आलेल्या ५८ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण…

ऐन निवडणुकीत राज्य मंत्रिमंडळाचे सर्वात 4 मोठे निर्णय; चौथ्या निर्णयाने सगळेच अवाक्!

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकाच वेळी (elections)राज्यभरात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत असल्यामुळे पक्षांतराचे वारे जोमात वाहू लागले आहे. सोबतच राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष सोईच्या पक्षासोबत युती आणि…

नागरिकांनो सावधान! हिवाळ्यात वाढतेय पाठदुखीची समस्या, अशी घ्या काळजी

हिवाळ्याची चाहूल लागताच थंडीबरोबरच अनेक आरोग्यविषयक समस्या डोके वर काढतात.(winter) विशेषतः या काळात पाठदुखी, मानदुखी आणि खांद्यांमधील वेदना वाढताना दिसतात. बदललेली जीवनशैली, कमी हालचाल आणि थंड हवामान यांचा थेट परिणाम…

इंडिगो संकटानंतर मोठा निर्णय! सरकारकडून ‘या’ नव्या एअरलाइन्सना परवानगी

भारतीय हवाई क्षेत्रात एअरलाइन्सच्या दुहेरी धोरणाचा परिणाम अलिकडेच दिसून आला (decision) जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे उड्डाण पूर्णपणे विस्कळीत झाले. उड्डाण विलंब आणि रद्द झाल्याने हजारो प्रवाशांची मोठी…

अखेर भारताच्या संतापासमोर बांग्लादेशला झुकावं लागलं

बांग्लादेशात हिंसाचारादरम्यान दीपू दास या हिंदू व्यक्तीची निदर्यतेने हत्या करण्यात आली. (Following)या घटनेनंतर भारतीयांच्या मनात बांग्लादेशबद्दल प्रचंड संताप आहे. दिल्लीसह अनेक ठिकाणी प्रदर्शन सुरु आहेत. भारत सरकारने बांग्लादेशकडे आपला आक्षेप…

राज- उद्धव ठाकरेंच्या युतीवर संजय राऊतांच मोठं भाष्य! म्हणाले…

राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर (statement) राजकीय हालचालींना वेग आला आहे. तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल लागणार आहे.…

अखेर सेना व मनसेचं जमलं!मराठी मुद्द्यावर एकत्र आणलं

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी आमच्यातील मतभेद व जे काही आहे त्यापेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न फार मोठे आहेत (together)या सूचक वक्तव्यापासून सुरू झालेल्याचर्चेला राज ठाकरे यांनीच शिवसेना व मनसेची युती झाली असल्याचे घोषित करून…