Category: महाराष्ट्र

अजित दादा गेले… पण शेवटच्या क्षणापर्यंत कामात गुंतलेला माणूस, अपघात झालेल्या ठिकाणी कागदपत्रे-फाईल्स विखुरलेल्या अवस्थेत

बारामती तालुक्यात आज सकाळी घडलेल्या एका अपघातानंतर परिसरात(engaged) एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. अपघातग्रस्त वाहनाजवळ शासकीय कागदपत्रे, फाईल्स आणि नोंदी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने उपस्थित नागरिक क्षणभर स्तब्ध झाले. या…

अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंब खचलं; युगेंद्र पवार ढसाढसा रडले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झाले आहे. (passing)अजित पवारांच्या दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाली आहे. युगेंद्र पवारांचा घराबाहेरचा…

FASTag वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ फेब्रुवारीपासून बदलणार टोल टॅक्स संबंधित नियम

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅगबाबत मोठा निर्णय घेतला आहे.(rules)त्यानुसार १ फेब्रुवारी २०२६ पासून जारी करण्यात येणाऱ्या नवीन फास्टटॅगसाठी आता पडताळणी अनिवार्य राहणार नाही. फास्टटॅग जारी करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून हा…

 रेल्वेचा मोठा निर्णय! वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांना दिलासा, तिकिटाचं टेन्शन होणार दूर

वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. (provide)आता वेटिंग लिस्टची झंझट संपणार आहे. मुंबई-अहमदाबाद रेल्वेमध्ये कन्फर्म सीट मिळविण्यासाठी प्रवाशांना अडथळा येणार नाही. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता भारतीय…

राज्यावर पावसाचे सावट! पुढील २४ तास महत्त्वाचे; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

राज्यात जानेवारी महिन्याच्या अखेरीस हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत (important)असून पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी ढगाळ वातावरणाचा इशारा दिला असून काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची…

रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती रक्कम परत मिळते? जाणून घ्या सविस्तर

आपण नेहमी फिरण्याच्या निमित्ताने, पर्यटनाच्या निमित्ताने आणि अशा (canceling) अनेक कारणाने रेल्वे प्रवास करतो. काही एसीमध्ये, काही स्लीपरमध्ये आणि काही सामान्यपणे प्रवास करतात. यासाठी पूर्वीपासून नियोजन करून तिकिटे आरक्षित केली…

महाराष्ट्रावर मोठं संकट, अचानक उकळायला लागलं समुद्राचं पाणी, हाय अलर्टमुळे खळबळ!

भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी (suddenly) समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.…

बळीराजाला मोठा दिलासा! ‘या’ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मिळणार ‘इतकी’ मदत

गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे (farmers) जळगाव जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली होती. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली आणि हजारो…

रेल्वे प्रवाशांनो प्लॅन बदला… रेल्वे प्रवासात अचानक मोठे बदल, अनेक गाड्या रद्द;

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंतेची बातमी आहे. (plans)नागपूरच्या राजनांदगाव ते कलमना दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरू होणार आहे. या कामामुळे रेल्वे प्रशासनाने २४ जानेवारी ते…

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र होणार

महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.(developments)भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर पदासाठी मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासत आहे.…