अंबाबाई, जोतिबा मंदिरसह आदमापूर, नृसिंहवाडी, खिद्रापुरात सुरक्षा यंत्रणेत वाढ
दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर कोल्हापूर पोलिस(Security) यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई…