सरकारने शेतकऱ्यांना फसवलं, मनोज जरांगेंची कर्जमाफी प्रकरणात सरकारवर सडकून टीका
शेतकऱ्यांच्या (farmers)सातबाऱ्यावरून कर्जमाफीची मागणी करत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सरकारने ३०…