लवकरच नोकऱ्यांचे संकट संपणार! 15 लाख रोजगार निर्माण होणार
महाराष्ट्र हे भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्राचे ‘गेटवे-ऑफ-इंडिया’ (jobs)असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान दावोस येथे खरे ठरत असल्याचे चित्र आहे. जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी तब्बल १४ लाख…