बांगला नंतर नेपाळमध्ये……….राजकीय स्थिरता आणि सत्तांतर
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी शेजारच्या राष्ट्रांमध्ये राजकीय स्थैर्य नसेल तर त्याचे प्रतिकूल परिणाम काय होतात (stability) हे भारताने यापूर्वी अनुभवले आहे. आता बांगलादेश पाठोपाठ भारता नजीकच्या नेपाळमध्ये सत्तांतर झाले आहे. एका भल्या…