Category: adhyatm

घराच्या उंबरठ्यावर लावा ही छोटीशी गोष्ट, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत

वास्तुशास्त्र हे घराशी संबंधित प्राचीन शास्त्र आहे, ज्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. घर वास्तुदोषमुक्त नसेल, तर आर्थिक (money)अडचणी, आरोग्य समस्या, गृहकलह अशा अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे. अनेकदा…

मृत्यूच्या शेवटच्या क्षणी माणसाच्या डोक्यात नेमका कोणता विचार येतो

गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून याचा समावेश 18 पुराणांमध्ये केला गेला आहे. मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास, कर्मांचे फळ आणि पापासाठी होणाऱ्या शिक्षा यांचे सविस्तर वर्णन गरुड…

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

नवरात्रीदरम्यान देवी समोर स्थापन केलेल्या कलशातील(Navratri) नारळाचे काय करावे हा प्रश्न अनेकांना असतो. तसेच त्याबद्दलचे नियम किंव योग्य पद्धतीची काहीच कल्पना नसते. चला तर मग जाणून घेऊयात की नवरात्रीनंतर या…

टेंबलाई देवीचा ललित पंचमी सोहळा आज;

मुख्य गेटपासून मंदिराकडे जाणारे रस्ते सपाटीकरण(temple) करण्यात आले आहेत. पूजा साहित्य विक्रेत्यांची संख्या यंदा कमी करुन जागा मोकळी ठेवण्यात आली आहे. कोहळा फोडल्यानंतर तुकडा मिळवण्यासाठी झुंबड उडते. कोल्हापूर : कोल्हापूरच्या…

कार्तिक महिन्यात दान करण्याला महत्त्व का दिले जाते?

कार्तिक महिना हा स्नान, दान आणि पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो.(month) 2025 मध्ये हा महिना 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि हा महिना 5 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या महिन्यात तुळशीपूजेला…

घराच्या ‘या’ दिशेला ठेवा या काही गोष्टी,

तुमच्या घरात सुख, समृद्धी राहावी यासाठी वास्तुशास्त्राचे (vastu shastra)पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात वेगवेगळ्या दिशेने काही वस्तू ठेवल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढण्यास मदत होते. तर आजच्या…

अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे?

अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत 25 सप्टेंबर (Chaturthi)रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने यश, ज्ञान, संपत्ती, आनंद आणि समृद्धी मिळते. यावेळी विनायक चतुर्थीच्या पूजेसाठी मुहूर्त काय आहे,…