Category: महाराष्ट्र

मोठी बातमी, आंदोलकांचा शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न

मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण(reservation) द्या या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. त्यांना साथ देण्यासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे.…

मराठा आंदोलकांकडून महिला पत्रकारासोबत गैरवर्तन?

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून मराठ्यांचे आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. दक्षिण मुंबईत मराठा आंदोलक…

चौकट आणि चौकटीच्या आहे काही तरी पलिकडे!

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : c (reservation)प्रश्नावर सरकार सकारात्मक आहे, पण केली जात असलेली मागणी कायद्याच्या चौकटीत बसणारी असली पाहिजे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत आणि आम्ही जी मागणी…

राज्यात आजही पाऊस हजेरी लावणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

पावसाळ्याचा(Rain) शेवटचा महिना सुरू असूनही कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने १ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये अधूनमधून…

“आजपासून पाणीही पिणार नाही…”, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबईतील आझाद मैदानात आज (1 सप्टेंबर) चौथ्या दिवशीही मराठा आरक्षण(reservation) आंदोलन सुरूच आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या निदर्शनामुळे सोमवारी (१ सप्टेंबर) सकाळी दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता…

महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा

राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. नुकतंच अजित पवार यांनी पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. पुणे मनपात भाजप(politics) राष्ट्रवादीला…

गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागले

कोल्हापूर : गोकुळ दूध (milk)संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून, त्यांचा विश्वास जपणे हेच आपले ध्येय राहिले आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन…

 ‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला…

मुंबई : बहुचर्चित पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) शक्तिपीठ(Shaktipeeth) महामार्ग प्रकल्पाला अखेर सरकारने मान्यता दिली आहे. यासोबतच या महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याचा स्थगिती आदेशही रद्द करण्यात आला आहे.…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

ऑगस्ट महिन्याचा शेवट होत असतानाही राज्यातील पावसाची तीव्रता काहीशी कमी झालेली नाही. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने(Heavy rains) जोरदार हजेरी लावली आहे. आज, ३० ऑगस्ट रोजीदेखील अनेक भागांत…

हाणामारीत जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल होताच भाजपचे पदाधिकारी फरार

नाशिक : पोळा सणाच्या दिवशी नाशिकच्या नांदूर नाका येथे माजी नगरसेवक आणि भाजप(political) नेते उद्धव निमसे आणि राहुल धोत्रे या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यात निमसे यांच्या…