4 बस, 500 मुलं, 8 तासात 3 KM प्रवास.. राज ठाकरेंचा 1 फोन आला अन्.. ‘त्या’ रात्री नेमकं घडलं काय?
मुंबई असो किंवा पुणे असो राज्यातील अनेक शहरांमध्ये ट्रॅफिक(traffic) जामची समस्या दिवसोंदिवस अधिक किचकट होताना दिसतेय. असं असतानाच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक विचित्र प्रकार घडला आहे. या प्रकरणामध्ये थेट महाराष्ट्र…