महिनाभर भात सोडल्याने खरंच वजन कमी होते का?
अनेक भारतीयांच्या दैनंदिन आहारात भात हा अविभाज्य घटक मानला जातो. पोळी-भाजीसोबत एक वाटी भात नसला, तर जेवण अपूर्ण वाटते. डाळ-भात, खिचडी, पुलाव किंवा बिर्याणी — भाताचे अनेक प्रकार जवळपास प्रत्येक…
अनेक भारतीयांच्या दैनंदिन आहारात भात हा अविभाज्य घटक मानला जातो. पोळी-भाजीसोबत एक वाटी भात नसला, तर जेवण अपूर्ण वाटते. डाळ-भात, खिचडी, पुलाव किंवा बिर्याणी — भाताचे अनेक प्रकार जवळपास प्रत्येक…
सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पाणी(water) पिण्याचा सल्ला अनेक जण देतात. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. बहुतेक लोकांना हे माहित आहे. पण प्रश्न पडतो की, सकाळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावे?…
सुकामेवा आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.(beneficial) अनेकदा असे ड्रायफ्रुट्स रात्री पाण्यात भिजवून सकाळी तो खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे शरीराला असणारी ऊर्जा मिळते. त्यातीलच…
हाय युरिक एसिड म्हणजे हायपरयूरिसीमिया आता केवळ सांधेदुखीची समस्या(control) न रहाता किडनी आणि मेटाबॉलिझमला देखील प्रभावित करत आहे. शरीरात युरिक एसिडची पातळी वाढल्याने खतरनाक गाऊट अटॅक, सांधे अडखणे आणि किडनीवर…
आपल्या सर्वांनाच कधी ना कधी डोकेदुखीचा(headache) त्रास होतो. कधी कामाचा ताण, कधी अपुरी झोप, तर कधी पाणी कमी पिणं यामुळे डोकं दुखू शकतं. बहुतेक वेळा ही डोकेदुखी काही तासांत आपोआप…
दिवाळीत घरातील सर्वच सदस्यांना सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी(healthy) नाश्त्यात नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची…
सफरचंद (apples)खाण्याचे आरोग्यासाठी फायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे आजच्या काळात सर्वांना माहीत आहे. मात्र, अनेकजण सफरचंद सोलून फक्त आतले गूळ भाग खातात, तर काहीजण सालासकटही खातात. तज्ज्ञांच्या मते, सफरचंदाची साल…
भारत विविधतापूर्ण अशा या देशात प्रांतानुसरा खाद्यसंस्कृतीसुद्धा बदलते. इथं एका राज्यातसुद्धा अनेक आहारपद्धती आढळतात. खाद्यसंस्कृतीमध्ये असणापरी ही विविधता, ते तयार करण्याती पद्धत पाहता जगभरातूनही भारतीय जेवणाचं कौतुक वाटतं. परदेशी नागरिकांसाठी…
काळी मिरी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. अनेक जण काळ्या मिरीचा वापर रोजच्या जेवणात करतात, जो अत्यंत फायदेशीर आहे. फक्त 2 काळ्या मिरीचे 6 असं आश्चर्यकारक फायदे आहेत. ज्या तुमच्या…
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना मिठाचा वापर केला जातो. मिठाशिवाय पदार्थाला चव लागत नाही. मीठ केवळ जेवणापुरतेच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी प्रभावी आहे. याशिवाय मीठ खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बऱ्याचदा…