काही दिवसांनी मसाल्यांचा सुगंध निघून जातो? मग असे साठवा मसाले
भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांशिवाय(Spices) जेवण अपूर्ण मानले जाते. हळद, लाल मिरची, गरम मसाला, जिरे, धणे यांसारखे मसाले जेवणाची चव वाढवतात, पण जर ते योग्यरित्या साठवले नाहीत, तर ते ओलसर होतात, रंग…