ढगफुटीने विनाश, घरांची मोडतोड, लोकंही गायब…..
उत्तराखंडमधील चमोली येथे ढगफुटीची(Cloudbursts) घटना समोर आली आहे. चमोलीच्या थरली येथे ढग फुटले आहेत. या घटनेत २ जण गाडले गेल्याचे वृत्त आहे. ही घटना रात्री १ वाजता घडली. मदत आणि…
उत्तराखंडमधील चमोली येथे ढगफुटीची(Cloudbursts) घटना समोर आली आहे. चमोलीच्या थरली येथे ढग फुटले आहेत. या घटनेत २ जण गाडले गेल्याचे वृत्त आहे. ही घटना रात्री १ वाजता घडली. मदत आणि…
डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबद्दल धक्कादायक विधान केले आहे.(criticism)त्यांनी भारताबद्दल बोलण्याची पातळी सोडल्याचे स्पष्ट दिसंतय. भारताला चक्क रशियाचे कपडे धुण्याचे मशीन म्हटले आहे. टॅरिफ 50 टक्के लागू…
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील मांडावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे चार महिने होताच एका पतीने पत्नीवर गंभीर आरोप करत पोलिसांत धाव घेतली. पत्नीने (bride)पतीच्या गुप्तांगावर ब्लेडने…
भारतीय स्वयंपाकघर हे केवळ चवीचाच नाही तर आरोग्याचाही खजिना मानला जातो. स्वयंपाक करताना आपण अनेकदा चव वाढवण्यासाठी मसाल्यांचा वापर करतो. तर हे मसाले आपल्या आरोग्यासाठी इतके फायदेशीर आहे की त्यांचे…
स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर खरेदीसाठी तर कधी कधी सर्व कमाई डावावर लावली जाते. तरीही घराचे स्वप्न दूर असते. मग पैसे जमावण्यासाठी बँक अथवा खासगी पतसंस्था, खासगी…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत पंतप्रधान-मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी 3 विधेयके सादर केली. या विधेयकांमध्ये जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात अटक झाली…
कल्पना करा की आपण आरोग्य विम्याचा दावा दाखल केला आहे. त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे आपल्या आजाराची माहिती दिली आणि उपचाराची सर्व कागदपत्रे सादर केली. पण हा दावा फेटाळण्यात आला, का? इन्शुरन्स…
श्रेयस अय्यर हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे फक्त तोच नाही तर त्याची बहिणही चर्चेत असते. आता थेट श्रेयस अय्यर याच्या बहिणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.…
भारतावर अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्द्यावर भारताला धमकावत आहेत. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. अमेरिका कायमच भारत आमचा मित्र असल्याचे सांगत. मात्र, अमेरिका…
पाकिस्तानकडून सुरू असलेल्या भडकाऊ आणि युद्धछेडीच्या वक्तव्यांवर भारताने गुरुवारी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवावे, तसेच नको ते धाडस करू नये, अन्यथा त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल…