राज्यावर मोठं संकट; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा…
दिवाळीचा सण संपला तरी राज्यातून पावसाचे सावट काही दूर झालेले नाही. उलट, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळामुळे आणि अरबी…