विषय ऊकरून काढले जातात कारण आणि अकारण!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: राजकारणात मतांची पेरणी करण्यासाठी कोणते विषय रडारवर घ्यायचे? ते चर्चेत कसे आणायचे? यासाठी एक चाणाक्ष आणि धुरंदर गट काम करत असतो.हा गट पडद्याआड असतो आणि तो अनेकांना पडद्यावर(रस्त्यावर)…