Author: smartichi

20 वर्षीय तरुणाची कारखान्यात घुसून हत्या….

गुजरातमधील राजकोटमध्ये फेसबुक पोस्टवरून झालेल्या वादात एका 20 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या (Murder)करण्यात आली. प्रिन्स असं या पीडित तरुणाचं नाव असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे…

विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट…

अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी अखेर त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे, हे दोघंही लवकरच पालक होणार आहेत. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला…

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत; अजित पवार….

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती(agriculture), घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…

फव्वारा आला अन् एका क्षणातच ताईंना उडवून घेऊन गेला… Video Viral

सोशल मिडियाच्या दुनियेत एक नवीन मजेदार व्हिडिओ (video)वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये इतकी मजेदार आहेत की ती पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. ‘नजर हटी तो दुर्घटना घटी’ ही…

राणी मुखर्जीने पहिला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ वडिलांना केला अर्पण

राष्ट्रीय पुरस्कार(National Award) माझ्यासाठी मोठा असून मी खरंच भारावून गेले आहे, हा पुरस्कार मी माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करीत असल्याचं म्हणत अभिनेत्री राणी मुखर्जी पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक झालीयं. 71 वा…

20 नवे जिल्हे आणि 81 तालुक्यांची निर्मिती होणार? सरकार घेणार मोठा निर्णय

महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून नवीन जिल्हे आणि तालुके निर्मितीची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, राज्यात 81 नवीन तालुके(talukas)…

‘रामलीला’ सुरु असताना अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई – रंगभूमीवर अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु कधी कधी हाच रंगमंच एखाद्या कलाकाराचा अखेरचा प्रवास ठरतो. अशीच एक हृदयद्रावक घटना हिमाचल प्रदेशातील चंबा येथे घडली…

शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण योजना बंद करणार?

मुसळधार पावसामुळे मराठवाडा, खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं(farmers) प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सतत केली जात आहे. यादरम्यान सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा…

गर्लफ्रेंडचे लग्न ठरत असताना प्रियकराने केलं असं काही की…

कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीवर व त्याच्या पत्नीवर दोन तरुणांनी हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 40 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या…

३० सप्टेंबरच्या आधी ‘हे’ काम करा, अन्यथा तुमचं अकाउंट बंद होईल

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत असणारे तुमचे जन धन खाते (account)१० वर्षांचे असल्यास ते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे कामं करावे लागणार आहे, अन्यथा तुमचे खाते फ्रीझ होऊ शकते. खाते फ्रीझ…