Author: smartichi

‘पदं येतात-जातात…पण नातं?’ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता? तरुण नेत्याच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच आता सत्ताधारी असो वा विरोधक, प्रत्येकानंच पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. यंदाच्यचा निवडणुकीत महायुतीकडून तरुणाईचं लक्ष वेधण्यासाठी आणि नव मतदारांची मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवा…

 साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून…

मालेगाव तालुक्यातील एका गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रविवारी सायंकाळी चॉकलेटचे आमिष दाखवत आरोपी विजय संजय खैरनार याने चिमुकलीला घरी…

कोणत्याही बँक किंवा कंपनीकडून कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी पहा, सावध रहा

जर तुम्ही लवकरच कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अचानक पैशांची गरज भासल्यावर अनेकजण बँका (bank)किंवा वित्तीय संस्थांकडून पर्सनल लोन घेतात. पर्सनल लोन हे असुरक्षित…

आयटी पार्कजवळ भीषण अपघात; 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू

हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी घडलेल्या भयानक अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला आहे. पुनावळे रोडवरील लाइफ रिपब्लिक सोसायटीसमोर डंपरच्या जोरदार धडकेने 20 वर्षीय तन्वी सिद्धेश्वर साखरे…

आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं सोनं, वाचा भाव

लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्न म्हटलं की दागिन्यांची(Gold) खरेदी ही आलीच. दिवाळीआधी सोनं-चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता सोन्याचे दर काहीसे घसरले आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव…

इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार

आज आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मधील भारत अ संघाचा शेवटचा साखळी सामना आहे. जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा सामना (match)करो या मरो की स्थिती असणार आहे, कारण जर त्यांनी…

वर-वधूसमोर ठेवण्यात आल्या बॉड्या… दृश्य पाहून वर्हाडीही थबकले पण सत्य काही वेगळंच; Video Viral

आजकाल लग्नसमारंभात (wedding)कधी काय वेगळं दिसून येईल ते सांगता येत नाही. प्रत्येकाला आपलं लग्न जरा हटके आणि सर्वांना आश्चर्यचकित करेल असं हवं असत आणि यातूनच जन्माला येतात त्या थक्क करणाऱ्या…

इचलकरंजी वस्त्रनगरीत पुन्हा वेग – बिहार निवडणुकीनंतर परप्रांतीय कामगारांच्या परतीने उद्योगधंद्यांना नवा श्वास

इचलकरंजी, पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्रनिर्मितीचे(textile) सर्वात मोठे केंद्र, पुन्हा एकदा जागृत होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर मतदार म्हणून गावी परत गेलेले परप्रांतीय कामगार आता…

पुन्हा एकदा देशावर मोठं संकट! 18 ते 20 नोव्हेंबरला मोठा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सकाळच्या वेळेत तीव्र गारठा तर दुपारी वाढलेली उष्णता असा अनियमित हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने देशभरासाठी…

तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?

बहुतेक घरांमध्ये कामाच्या व्यस्ततेमुळे महिला सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीचे चपात्यांचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात किंवा रात्रीच पीठ मळून दुसऱ्या दिवशी रोट्या, पराठे बनवतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, पीठ जास्त वेळ रेफ्रिजरेटरमध्ये…